|
पांडुरंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण करणे
तुकोबांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. श्रावण मासात तुकोबांच्या कीर्तन-श्रवणाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने शिवाजीराजे तुकोबांच्या राहात्या ठिकाणी आले.
|
|
संतांची क्षमाशीलता (संतांचा क्षात्रधर्म)
तुकोबांची (संत तुकारामांची) कीर्ती आणि लोकप्रियता दोन ब्राह्मण सन्यांशांस खुपू लागली. तुकोबांच्या द्वेषाने ते अंध झाले.
|
|
प.पू. गोंदवलेकर महाराजांचे आज्ञापालन
एकदा प.पू. गोंदवलेकर महाराज त्यांचे गुरु प.पू. तुकामाईंसमवेत नदीच्या किनार्यावर गेले होते. तेथे काही मुले वाळूत खेळत बसली होती.
|
|
अहंकार
शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी
|
|
समर्थ रामदास
एका गृहिणीचे अहंकारी चित्त समर्थांनी शुध्द चित्तात कसे पलटवले ते पाहण्यासारखे आहे. 'ओम भवती पक्षा रक्षिले पाहिजे,' असे म्हणणारे समर्थ ग्रामोग्रामी संपन्न दारापुढे जाऊन उभे राहात
|
|
स्वामी दयानंदांचा दृष्टांत
स्वामी दयानंद एकदा ऋषिकेशला गेलेले होते. त्या कालखंडामध्ये अनेक सिध्द पुरुष ऋषिकेशला वास्तव्य करून असत.
|
|
ईश्वराचा नामजप करणार्यांना काळाचे भय नसणे
संत कबीर एकदा बाजारातून जात असतांना वाटेत त्यांना एक वाण्याची बायको दळत बसलेली दिसली. जात्याकडे पाहून कबिरांना रडू आले.
|
|
प्रेमातील व्यापकता
संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली.
|
|
सर्वस्वाचा त्याग संतच करू शकणे
एकदा संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीस वैराग्यपर उपदेश पुष्कळ केला आणि ‘विषय कसे वाईट आहेत’, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले.
|
|
ज्ञानेश्वरीची वैशिष्ट्ये
ज्ञानेश्वरीच्या वैशिष्ट्यांसंबंधीची माहिती येथे देत आहोत.
|
|
बालपणापासूनच अलौकिकत्व अंगी असलेले (आद्यगुरु) शंकराचार्य
भगवान शंकराचार्य ही भारतवर्षात होऊन गेलेली एक दिव्य विभूती आहे. त्यांची तीक्ष्ण बुद्धी दर्शवणारा एक प्रसंग आहे.
|
|
कवी कालिदास यांची कुशाग्र बुद्धी
भोजराजाच्या राजभेत कालिदास नामक एक मोठा विद्वान कवी होता. स्वत: भोजराजाही अनेक गोष्टींमध्ये कालिदासाच्या विचाराने वागत असे. कालिदास इतर विद्वानांचा आदर करत असे. तो विद्वानाला त्याच्या योग्यतेप्रमाणे साहाय्यही करत असे.
|
|
तळमळीने देव भेटतो
ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी तीव्र तळमळ असावी लागते. तळमळीनेच ईश्वराची प्राप्ती करता येते. अशाच तीव्र तळमळीचे उदाहरण असलेली प.पू. रामकृष्ण परमहंस यांची गोष्ट.....
|
|
श्री गुरुनानक यांची ईश्वरभक्ती
माझ्या शेतातून मी अशा प्रकाराने इतके पीक काढीन की, माझ्या कुटुंबाला भरपूर उत्पन्न पुरेल.....
|
|
नामाचा महिमा
विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस आपल्या भक्तमंडळींशी बोलतांना अगदी व्यवहारात, संसारात राहून साधना करणाऱ्या अनन्यनिष्ठ भक्तासंबंधी बोलत असत. त्यातील एक घटना.....
|