|
विद्यार्थीमित्रांनो, नवीन गोष्टी शिकून सुट्टी सार्थकी लावा !
‘विद्यार्थीमित्रांनो, आता तुमची परीक्षा संपून सुट्टी चालू झाली आहे. या सुट्टीत मजा करायचीच; पण नवीन गोष्टीही शिकायच्या आहेत. ‘ही सुट्टी आनंदात जावी’, असेच आपल्याला वाटते ना ? मग मित्रांनो, हे वाचाच.....
|
|
महान राष्ट्र महाराष्ट्र !
डॉ. भांडारकरांच्या मते, ‘भाजे, भेडसे, कार्ले येथील शिलालेखांमध्ये भोजांचा ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. त्यांच्या देशाला महारट्ठ म्हणू लागले. महारट्ठचे संस्कृत रूपांतर म्हणजे महाराष्ट्र !’
|
|
महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतवाङ्मयाचे अमूल्य योगदान !
पारतंत्र्याच्या त्या घनतिमिरात निर्माण झालेल्या नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास स्वामी या संतकवींचे वाङ्मय हे महाराष्ट्राचे अद्भूत अमोल संचितच आहे.
|
|
वीरश्री चेतवणारी स्फूर्तीगीते हा मराठीजनांच्या अस्मितेचा अमृतठेवा !
‘बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा’, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशी गाणी मराठी माणसाच्या अस्मितेचा अमृतठेवा आहेत.
|
|
पानिपतचे युद्ध लढणार्या मराठ्यांची थोरवी !
राष्ट्राच्या संरक्षणासाठी लाख-दीड लाख माणसे बाराशे-चौदाशे कि.मी. अंतरावरील पानिपतावर गेली. म्हणूनच महाराष्ट्र हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बाहेर पडलेला एकमेव प्रांत आहे.
|
|
आणि दिल्लीवर भगवा फडकला ...
मराठी फौजांच्या या कामगिरीने बादशहाने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली. हा मराठी ध्वज पुढची पंधरा वर्षे म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता.
|
|
रामापेक्षा रामनाम श्रेष्ठ !
‘श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आल्यानंतर एकदा ‘ईश्वर श्रेष्ठ कि ईश्वराचे नाम’, या विषयावर ऋषीमुनींचा वादविवाद चालू होता.
|
|
श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिकचे श्री काळाराम मंदिर
प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आणि यच्चयावत हिंदूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या नाशिक येथील श्री काळाराम मंदिराची माहिती जाणून घेऊ.
|
|
अमेरिकेतील विद्यापिठाकडून रामायणाचे महत्त्व शिका !
रामायणातील मानवी मूल्यांचा ‘न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटी’ येथील यॉर्क महाविद्यालय येथे अभ्यास केला जाणार आहे
|
|
रामसेतू
`नासा’ या संस्थेने जी रामसेतूची चित्रे दिली, त्यांचे जे विस्ताराने वर्णन केले व त्याचे आयुष्य १७ लक्ष ५० सहस्र वर्षे सांगितले, ते अक्षरशः वाल्मीकींच्या रामायणातल्याप्रमाणे आहे
|
|
भारतमातेचा सुपुत्र श्रीराम आणि रामराज्य
श्रीरामाचे भारतमातेवरील प्रेम, श्रीरामाने प्रजेच्या मनात देशाप्रती मातृभक्तीचा भाव निर्माण केल्यावर भारतात रामराज्य निर्माण होणे
|
|
धार्मिक विधींचे मुख्य स्थान रामकुंड (श्रीराम तीर्थ)
नाशिकमधील प्रसिद्ध तीर्थ रामकुंड आहे. यालाच रामतीर्थ असेही म्हणतात.
|
|
भवसागर तरून नेणारा नावाडी - श्रीराम
वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले, तो धावत धावत त्यांच्याकडे गेला.
|
|
नामा कोळी - (भृशुंडी ऋषी)
नामा नावाचा एक कोळी होता. तो आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी वाटसरूंना मारत असे. त्यात ब्राह्मण, बायका, मुले, तसेच प्राणी या सर्वांचाच समावेश होता.
|
|
पांडुरंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण करणे
तुकोबांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. श्रावण मासात तुकोबांच्या कीर्तन-श्रवणाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने शिवाजीराजे तुकोबांच्या राहात्या ठिकाणी आले.
|